लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच...
मनोरंजन
अक्षरा आणि नेत्राच्या अभिनयाच्या प्रेमात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. अक्षरा–अधिपती आणि नेत्रा अद्वैतची जोडी मालिकांमध्ये गाजतेय. ह्या जोड्यांचं प्रेम तर तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहतच असाल पण आज ‘तुला शिकवीन चांगलाच धडा‘ मध्ये अक्षराची भूमिका साकारणारी शिवानी रांगोळे आणि‘सातव्या मुलीची सातवी मुलगी‘ मध्ये नेत्राची भूमिका साकारत असलेली तितिक्षा तावडे आज आपल्या प्रेमाच्या व्यक्तीं विषयी बोलत आहेत आणि आपले व्हॅलेंटाईन डेचे प्लॅन्स ही शेयर करत आहेत. शिवानी रांगोळने सांगितले की माझ्या जीवनातली ती खास व्यक्ती सर्वांनाच माहिती आहे तो विराजस आहे. आमच्या मध्ये पती पत्नीच्या नात्याआधी आमची मैत्री आहे ज्यामुळे नात्यांमध्ये एक वेगळाच ताजेपणा...
लोककला म्हण्टलं की शाहीर साबळेंचं नाव आपसुकच डोळ्यासमोर उभं रहातं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं फार मोठं योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. शाहीर साबळे हे गीतकार, लोकनाट्याचे लेखक, विनोदवीर, नाट्यदिग्दर्शक, उत्तम गायक, उत्तम छायाचित्रकार आणि...
नातं हे प्रेमाच, नुसत्या नजरेनेच जुळतं!! सगळ काही मनातल न बोलताच समजतं !!काही ना प्रेम शब्दात व्यक्त करता येत तर काही जण कृतींनी ते व्यक्त करतात. आज झी मराठीचे नायक व्यक्त करणार आहेत त्यांच्या प्रेमाची भाषा. ‘शिवा‘चा आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकर जो चॉकलेट बॉय म्हणून ही ओळखला जातो त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकदम आगळी वेगळी आहे. शाल्वने सांगितले,” हा व्हॅलेंटाईन माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझी मालिका...
हार्दिक जोशीची पुन्हा होणार धमाकेदार एण्ट्री स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड...
अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारणार जानकी रणदीवे कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून...