राजकारणातील गुन्हेगारी सर्वश्रुत जशी आहे तशी ती सर्वपक्षीयही आहे. त्यात डावे उजवे करण्याची सोय राहिलेली नाही.सुमारे तीन दशकांपूर्वी राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याचा चिंतेचा सूर आळवला गेला. त्यांचे प्रमाण इतके...
पॅाईंट ब्लॅंक
राज्यसभा निवडणुकांत तिसरी जागा जिंकून देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारल्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतराचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांत विधान परिषदेच्या बहुचर्चित रिक्त जागा भरण्यात येणार...
भ्रष्टाचाराचे मूळ हे सत्तेच्या राजकारणात दडलेले असते. हे विधान व्यापक असले तरी भ्रष्टाचाराचे हेच एकमेव कारण असते असे नाही. भ्रष्टाचार ही राजकारण्यांची गरज बनली आहे. कारण त्यांनी त्यांनीच तसे...
वैशाख वणवा पेटला असताना, वीज आणि पाणीटंचाईबरोबर महागाईच्या चटक्यांनी शरीराची लाहीलाही होत असताना समाजात अचानक प्रगल्भतेचे आश्वासक वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सारेच काही हाताबाहेर गेलेले नाही आणि सार्वजनिक...
महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो. गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी शिवाजी पार्क येथे के लेल्या तासाभराच्या भाषणामुळे बराच राजकीय धुरळा उडाला आहे....
दिवसेंदिवस राजकारणाचा स्थर खालावत चालला असताना लोकसभेत झालेल्या दोन मंत्र्यांच्या अभ्यासपूर्ण भाषण आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात नेत्यांबद्दल आदराची भावना व्यक्त केली असणार. केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री नितीन...