आधीच काय राज्यातील सार्वजनिक जीवन घडामोडींमुळे ढवळून निघाले असताना आणि त्याचे तरंग आणखी काही दिवस उमटत रहाण्याची चिन्हे असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूमिपुत्रांना दुखावणारे वादग्रस्त विधान केले आहे....
पॅाईंट ब्लॅंक
उलथापालथ, मग ती नैसर्गिक असो की मानवी, सुरळीत चाललेले जीवन उद्ध्वस्त करीत असते. त्सुनामीसारखी घटना असो की युद्ध, मानवी जीवनावर त्यांचे दूरगामी परिणाम होत असतात. अशा स्थितीत होरपळून निघालेला...
शिवसेना आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्यात समझौता होण्याची शक्यता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. सरकारचे अनेक निर्णय रद्दबातल ठरवले जाणे स्वाभाविक होते. तो राजकारणाचा भाग असतो. परंतु संघटनेचे पक्षप्रमुख...
महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार कसे पडले, का पडले, कोणामुळे पडले वगैरे प्रश्नांची उत्तरे माध्यमांच्या मदतीने मिळवली आहेत. जनता आपल्या कामाला लागली आहे आणि राज्यकर्त्यांनीही कामावर रुजू व्हावे ही अपेक्षा...
सत्तांतर नाट्यामुळे उडालेली धूळ आता बसू लागेल तेव्हा राजकीय गुंतागुंतीचे अनेक मुद्दे डोके वर काढतील. या महानाट्याचे महानायक ठाण्याचे श्री. एकनाथ शिंदे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात नवीन राजकीय समीकरणे कशी...
काही काही व्यक्तीचा करिष्मा इतका मोठा असतो की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्या कर्तृत्वाला साजेसे काम करणे कठीण होऊन बसते. नाही म्हणायला ही पिढी प्रयत्न जरूर करीत असते, परंतु त्यांची...