ठाण्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत, असे वाटण्यामागे गेल्या आठवड्यात तीन घटना अशा घडल्या की ज्यांना मी केवळ साक्षीदार नव्हतो तर या सुखद घडामोडींमध्ये मला सहभागी होण्याची संधीही मिळाली होती. गेली अनेक वर्षे ज्याबद्दल ‘ठाणेवैभव’ सातत्याने आग्रही भूमिका मांडत आला त्याची फलश्रुती या तीन अनुभवांतून आली. पहिली घटना होती...
पॅाईंट ब्लॅंक
प्राचिन काळापासून आपल्या देशात व्यक्तीपूजा होत आली आहे. तो जणू आपल्या जनुकीय साखळी (डीएनए) अविभाज्य भाग बनला आहे. अर्थात अशी व्यक्ती पूजनीय असेल तर या अंगभूत सवयीकडे आपण अनुकरणाच्या...
विधानसभेच्या अध्यक्षांनी दोन्ही शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार दूर केल्यामुळे नेमका कोणाला न्याय मिळाला अथवा कोणावर अन्याय झाला यावर चर्चेचा किस पडू लागला आहे. हा विषय चाऊन चाऊन चोथा...
गुन्हे घडण्याचे प्रमाण आणि त्यापैकी कितींची उकल झाली याची तुलनात्मक आकडेवारी वापरून नवीन पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या पुढील काळातील कामाची दिशा ठरवणे हे संकेतांना धरून असले तरी ते...
उपांत्य फेरीत बाजी मारली आता पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक जिंकू, असे चैतन्य भारतीय जनता पक्षात पसरले असताना काँग्रेसला मात्र झालेल्या चुकांचे चिंतन करून भविष्याच्या व्यूहरचनेची विवंचना ग्रासणार आहे....
कोणी कितीही टीका केली तरी त्याकडे लक्ष न देता आपले ध्येय गाठणे हा पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा स्थायी भाव बनला आहे. ती त्यांची ओळख झाली असून, प्रसंगी त्यामुळे त्यांच्यावर...