आघाडी सरकार चालवण्याचा नरेंद्र मोदी यांना अनुभव नसल्यामुळे ते नव्या सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या घटक पक्षांशी कसे जुळवून घेतील याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार...
संपादकीय
निकाल लागून 24 तासही उलटत नाहीत तो भाजपाने सरकार स्थापनेची तयारी सुरु केली आहे. तेलगू देशमचे १६ तर जदयुचे १३ खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामावते झाले तर बहुमतासाठी लागणारा...
अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेमके किती मतदान झाले याबद्दल संदिग्धता निर्माण झाली असताना, ज्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली त्यांनी आत्मपरीक्षण करुन आपण लोकशाहीचे मारेकरी तर नाही ना, हा प्रश्न विचारावा....
माझे मत देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हा विचार मनात रुजवला तर लोकशाहीने दिलेल्या या महत्वपूर्ण हक्काला कोणीही जबाबदार नागरिक वाया जाऊ देणार नाही. निवडणूक म्हटले की राजकारण येणे...
ठाणे आणि कल्याण मतदारसंघांवर महाराष्ट्राचे विशेष लक्ष राहणार हे गृहीत धरले होतेच आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा या दोनपैकी एका ठिकाणी होणे स्वाभाविक होते. मोदींच्या सभेचा धुरळा खाली...
तसे पाहिले गेले तर हा शब्द एक तर नेत्यांनी उच्चारुही नये, कारण त्याला त्यांच्या शब्दाकोषात तर जागा नाहीच, परंतु आजच्या राजकीय परिभाषेत तो केव्हाच हद्दपार झाला आहे. नीतीमत्ता-हा तो...