सरसंघचालक म्हणाले ते खरेच आहे. देशात वाईट गोष्टींची जितकी चर्चा होते तितकी चांगल्या गोष्टींची होत नाही, असे मत श्री. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निरीक्षणाला बहुसंख्य समाज अनुमोदन देईल, कारण वस्तुस्थितीच तशी आहे. चांगले पहाण्याचा दृष्टीकोन कधीपासून कमी होऊ लागला याचे अवलोकन केले तर त्याची नैतिक जबाबदारी...
संपादकीय
रसायनशास्त्रात संशोधन करताना प्रयोगशाळेत दोन अथवा एकाच वेळी अनेक रसायनांना एकत्र आणून प्रयोग केले जात असतात. त्यामुळे होणाऱ्या ‘रिअॅक्शन’चा अभ्यास करुन त्यांची नोंद वैज्ञानिक करीत असतात. अर्थात त्यासाठी या...
मणिपूरमधील महिलांवर सुरु असलेल्या अत्याचारांमुळे अवघ्या देशाची लक्तरे जगासमोर टांगली जात असताना समस्त महिलावर्गात सुरक्षिततेच्या प्रश्नावरुन भयमुक्त अनिश्चितता निर्माण झाली आहे. एकीकडे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे प्रयत्न सुरु असताना...
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि बोधचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या हवाली केले आणि त्यामुळे खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असा वाद निर्माण झाला. उभयपक्षी त्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरु...
राजकारणात निवृत्तीचे वय काय असावे हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐरणीवर आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची जखम ताजी असताना तिच्यातून वयाचा मुद्दा काढून खपली धरण्याची शक्यता...
भारतीय जनता पक्षाचा विजयी वारू रोखण्यासाठी १७ विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी २०२४च्या निवडणुकीत सत्तारूढ पक्षाची दहा वर्षांची सद्दी संपवण्याचा निर्धार केला. पाटणा येथे झालेल्या एकजुटीच्या कार्यक्रमास यश...