आमच्या वर्तमानपत्रांत अनेक वर्षांपासून राजकीय विश्लेषक म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ वार्ताहरास काल तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्यात आले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार दणदणीत बहुमताने जिंकेल असे भाकित त्याने एकट्याने केले होते आणि ते खरेही ठरले होते. तरीही त्याच्या नोकरीवर संक्रांत कशी काय आली यावर कार्यालयात बरीच उलटसुलट चर्चा सुरु होती....
संपादकीय
निर्विवाद कौल असूनही सरकार स्थापन होण्यास विलंब लागत असेल तर मतदारांना त्याबाबत आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. राजकारणापासून दोन हात दूर रहाणारी सर्वसामान्य जनता या क्षेत्रात नेते म्हणून वावरणाऱ्या मंडळींची...
निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे शहराचा विकास आराखडा चर्चाविश्वातून मागे पडला होता. तसे पाहिले गेले तर शहराचे भवितव्य या दस्तऐवजांवर अवलंबून असते. परंतु त्यावर फारसे विचारमंथन होत नाही. याचा दोष समाजातील उदासीनतेला देऊन प्रशासन...
राजकारण गुंतागुंतीचे असते हेच खरे. निर्विवाद बहुमत मिळूनही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटू नये, ही बाब वरील निष्कर्षास पुष्टी देते. श्री. एकनाथ शिंदे यांनी मोदी-शाह यांच्यावर निर्णय सोपवल्यावर हा पेच गुरुवारी दिवसभरात संपेल ही...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेली उत्कंठा बुधवारी श्री. एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत संपवतील ही शक्यता मावळली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेंडू मोदी-शाह यांच्या कोर्टात ढकलला आहे. अर्थात तसे करताना त्यांनी भाजपाच्या...
ज्यांचा पराभव होतो ते त्याचा स्वीकार करून आत्मचिंतनाची भाषा बोलू लागतात. तसा विचार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असेल तर नवल नाही. अर्थात अशा आत्मचिंतनाची पहिली पायरी असते जनतेने...