राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढले आहे. जे इच्छुक आहेत त्यांच्यात विशेष उत्साह संचारला आहे. उमेदवारी मिळवण्यापासून निवडून आल्यावर काय कामे करणार याबाबत प्रचाराचे ठोकताळे त्यांच्या मनात सुरू झाले आहेत. महापालिका म्हणजे भरपूर पैसा आणि भरपूर पैसा म्हणजे भरपूर कमाई असे काहीसे विचित्र समीकरण गेल्या...
अग्रलेख
बहुचर्चित आणि अति-प्रलंबित महापालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय अवकाशातील अधांतरीतपणाला निश्चिती येणार आहे. महायुतीचे काय होणार, महाआघाडीत काँग्रेस राहणार काय, भाजपा असो की अन्य कोणताही प्रस्थापित...
मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणारे ठाणे महापालिका प्रशासन आणि ही महापालिका चालवणारे लोकप्रतिनिधी ही यंत्रणा एखाद्या जलवाहिनीची दुरुस्ती निघताच कशी उघड्यावर पडते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे....
मेंटल हॉस्पिटल परिसरात नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाकरिता वृक्षतोड होत असल्याची तक्रार करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांनी आंदोलन केले. पर्यावरणाची चिंता वाटल्याबद्दल या पक्षाच्या नेत्यांचे स्वागतच करायला हवे. राजकीय पक्ष...
गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या क्लबला परवानगी नव्हती आणि अग्निसुरक्षितेबाबत खबरदारीही घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले...
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात एक साम्य होते आणि ते म्हणजे जवळजवळ सर्व ठिकाणी सर्वपक्षीय हाणामारी झाली. युती आणि आघाडी धर्म पाळण्याच्या वल्गना करणारे एकमेकांच्या...