अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे देशभरात चिंता व्यक्त होत आहे. मृत प्रवाशांच्या मन हेलावणाऱ्या कथा ऐकून सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे. या अपघातामागचे नेमके कारण काय हे समजू शकलेले नाही. ब्लॅक-बॉक्स सापडल्याने ते उघडकीस येईल. परंतु त्यासाठी काही कालावधी जाऊ शकतो. विमान दुर्घटनांचे प्रमाण आणि त्यात...
अग्रलेख
अपघात सांगून येत नसतात, त्यामुळेच तर त्यांना आपण अपघात म्हणत असतो. अशा दुर्घटनांना ‘जर-तर’च्या फुटपट्टींनी मोजता येत नसते, कारण प्रत्येक अपघात वेगळ्या परिस्थितीत होत असतात. त्यात काही साम्यस्थळे आढळली तरी...
खूप वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे, बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अलिकडे दिलेल्या निकालावरून झाली. २०१७ मध्ये विना परवाना आणि विना...
दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने अडवणूक होणाऱ्या शहरी भागातील प्रवासी नागरिकांना नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पांतर्गत अभयारण्यातील या वाघिणीचा हेवा वाटला तर नवल नाही! त्याचे असे झाले की उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात एका...
भिंतीवरील घड्याळ शेजारीच लटकलेल्या कॅलेंडरशी बोलू लागले… घड्याळ: तुझं बरं आहे, ३६५ दिवस संपले की तुझे या भूतलावरील इतिकार्य संपते. आमचं मात्र तसं नाही. कॅलेंडर: म्हटलं तर तू म्हणतोस...
निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे शहराचा विकास आराखडा चर्चाविश्वातून मागे पडला होता. तसे पाहिले गेले तर शहराचे भवितव्य या दस्तऐवजांवर अवलंबून असते. परंतु त्यावर फारसे विचारमंथन होत नाही. याचा दोष समाजातील उदासीनतेला देऊन प्रशासन...