गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या क्लबला परवानगी नव्हती आणि अग्निसुरक्षितेबाबत खबरदारीही घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले...
अग्रलेख
राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात एक साम्य होते आणि ते म्हणजे जवळजवळ सर्व ठिकाणी सर्वपक्षीय हाणामारी झाली. युती आणि आघाडी धर्म पाळण्याच्या वल्गना करणारे एकमेकांच्या...
टोलेजंग इमारती ही शहरांची ओळख बनत चालली आहे. या उंच इमारती जणू देशाच्या प्रगतीच्या आलेखाचे प्रतिकात्मक रुप आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जमिनीची कमतरता आणि शहरीकरणाचा वेग...
क्रिकेट विश्वाला गेल्या काही वर्षांपासून बेटिंगचे ग्रहण लागले आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचे (गैर)व्यवहार होत असतात. विशेष म्हणजे बेटिंग हे कायद्याने गुन्हा समजले जात असले तरी त्याचे दर, लाभांश वगैरे...
देशातील जवळपास प्रत्येक तिसरा शालेय विद्यार्थी खासगी शिकवणी घेत असून त्याचे प्रमाण शहरी भागात अधिक असल्याची आकडेवारी सरकारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉड्युलर सर्व्हे (सीएमएस)ने जाहीर केली आहे. यामुळे देशातील शिक्षणाच्या स्थितीबद्दल...
सुवर्ण महोत्सव थाटात साजरा करुन आम्ही ५१व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ‘ठाणेवैभव’वर निर्व्याज आणि नि:स्पृह प्रेम करणाऱ्या आमच्या हितचिंतकांनी...