सत्तेच्या राजकारणात सेवा हा शब्द हद्दपार करण्याची पद्धत इतकी सर्वसामान्य झाली आहे की निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेची सेवा करण्याचे जणू भान रहात नाही. निवडून आल्यावर आपण मतदारसंघाचे मालक बनलो...
अग्रलेख
जेव्हा राजकीय सोयीसाठी भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात यथावकाश हा दुरावा निर्माण होणारच असतो. त्याचा अनुभव सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना येत असेल तर आश्चर्य...
मतदारांच्या मनातला संताप त्यांच्या मतदानावर प्रभाव पाडू शकतो का? याचे उत्तर दुर्दैवाने नाही आहे. कारण तसे असते तर ज्या उमेदवारांबद्दल अथवा त्यांच्या पक्षाबद्दल क्रोध आहे ते निवडून आले नसते....
बिनविरोध निवड होणे त्या पक्षाला लाभदायी ठरू शकते. परंतु अशा बिनविरोध निवडीबाबत कायदेशीर शंका उपस्थित होऊ लागल्या तर फायदा होणे दूरच, त्याचा फटकाही बसू शकतो. त्यामुळे नगरसेवक बिनविरोध निवडून...
कल्याण-डोंबिवली पाठोपाठ ठाणे महापालिकेतही बिनविरोध नगरसेवक निवडून येऊ लागले आहेत. लोकशाहीतील हा नवा पायंडा परिपक्वतेचा पुरावा समजायचा की पोरकटपणाचा नवा नमुना? निवडणुकीच्या रिंगणातून कोण कसे बाहेर पडले की पाडले...
गेले दोन दिवस वृत्तवाहिन्यांवर तिकीट नाकारल्या गेलेल्या उमेदवारांचा उद्रेक, आक्रोश आणि पक्षश्रेष्ठींबद्दलचा अनावर संताप दिसत आहे. निष्ठावंत असूनही पक्षाने आयात केलेल्या उमेदवारांना तिकिटे दिल्याचा राग स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे...