ठाणे महापालिके च्या रस्ता रुं दीकरणाचे सर्वसामान्यतः स्वागतच करण्यात आले आहे. अगदी मधुकर चौबे, टी.चंद्रशेखर आणि पुढे संजीव जयस्वाल यांनी प्रामुख्याने या आघाडीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्याबद्दल ठाणेकर आजही...
अग्रलेख
भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात घोडदौड सुरु असून महासत्ता होण्याच्या वाटेवरील या प्रवासाची गती सुखावणारी आहे. भारतात जन्माला आलेले तंत्रज्ञ असोत की डॉक्टर, व्यावसायिक असोत की शेतकीतज्ज्ञ, हे जागतिक पातळीवरील मानाच्या...
‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (मनरेगा)द्वारे प्रत्येक आर्थिक वर्षात 220 रुपयांच्या रोजंदारीवर ‘अकुशल काम’ करण्यासाठी तयार असणार्या भारतीय ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करण्यात...
अलीकडील काळात देशात स्पर्धा परीक्षा आणि बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. नवी दिल्लीतील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याला परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्याने मित्रांनाही त्या वाटल्या आणि या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये घेतलेल्या निश्चलतीकरणाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने चार विरुद्ध एक अशी मान्यता दिली असली तरी या कृ तीच्या हेतूबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती...
एकीकडे जीएसटीचे उत्पन्न सलग दहाव्या महिन्यात दीड लाख कोटी सरासरी मिळत असताना बेरोजगारीचे प्रमाण मात्र 8.3 टक्के झाल्याने देश खरोखरीच आर्थिक प्रगती करीत आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो....