भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली ठाणे : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने एक दिवसात तब्बल १३० जणांचा चावा घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना ठाणे शहरासह जिल्ह्यात दिवसाकाठी १५० श्वान दंशाच्या घटना घडत...
ठाणे
प्रहार संघटनेचा एमएसआरडीसी प्रशासनाला इशारा शहापूर: शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गावरील खुटघर परिसरातील धोकादायक खड्डे आणि अपूर्ण रस्त्याच्या कामाची दखल घेत दोन दिवसांत रस्ता वाहतुकीस योग्य करून द्यावा; अन्यथा याच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये...
अखेर कल्याणातील त्या भटक्या कुत्र्याला पकडले कल्याण: कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसर ते खडकपाडा परिसरातील एका रस्त्यावर भटक्या कुत्र्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी शिवसेना ठाकरे...
आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा ठाणे: स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून तेथील उर्मट रिक्षाचालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी...
प्रभारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शहराचा विकास भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेत कुशल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या न झाल्याने शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना...
लोखंडी गेटमुळे कोपरीच्या खाडीचे सौंदर्य बंदिस्त ठाणे: ठाणे खाडीला रामसर स्थळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला; मात्र याच खाडीच्या कुशीत राहणाऱ्या कोपरीकरांना स्वतःच्या खाडीचे सौंदर्य पाहण्यासाठीच अडथळ्यांची भिंत उभी करण्यात आली...