ठाणे: ठाण्यात अनधिकृत इमारती, बोगस परवानग्या बनवून रहिवाशांची फसवणूक असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असताना महारेराने १०० टक्के खर्च होऊनही अवघे २० ते ३० टक्के काम केलेल्या ठाण्यातील ४३ आणि पालघर जिल्ह्यातील सहा प्रकल्पांना नोटीसा बजावल्या आहेत. डिसेंबर २३ अखेर घरांचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४०टक्के पेक्षाही कमी...
जिल्हा
पर्यटन केंद्र आणि कांदळवन बोट सफारीची योजना ठाणे : वन विभागाच्या कांदळवन कक्ष मुंबईमार्फत मोघरपाडा-ओवळा या गावातील ‘कांदळवन’ची समृद्धता आणि अधिवास लक्षात घेऊन निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले...
भाईंदर: चालू आर्थिक वर्षात फक्त एक दिवस शिल्लक असताना, मीरा-भाईंदर महानगरपालिका 15व्या वित्त आयोगाअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी स्वतःला पात्र ठेवण्यासाठी आणखी किमान 28 कोटी गोळा करण्याचे कठीण काम करीत आहे....
ठाणे: ठाण्यात कौपीनेश्वर मंदिर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत क्रीडा भारती (ठाणे) च्या एरियल सिल्क चित्ररथसदृश सादरीकरणाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून पहिले पारितोषिक मिळाले आहे. एरियल सिल्क हा...
मार्च अखेरीच बारवी धरणात ५० टक्के पाणी साठा ठाणे : तांत्रिक अडचणी आणि दुरुस्तीमुळे अर्ध्या ठाणे शहरात १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली असली तरी बारवी धरणात मार्च अखेरीस...
ठाणे : ‘महावितरण’च्या ठाणे परिमंडळातील असंख्य वीजग्राहक वीज देयके जमा करण्यासाठी चालढकल करत असताना कल्याण परिमंडळात मात्र, मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८...