तिघांची प्रकृती गंभीर उल्हासनगर: बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाच्या गाडीने लग्न समारंभात नाचणाऱ्या ११ वऱ्हाड्यांना उडवल्याची खळबळजनक घटना आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगरातील शांती नगरात रोहित तेजवानी यांचे लग्न पार पडले. वऱ्हाडी नाचू लागले....
जिल्हा
डाॅ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी ठाणे: देशात अराजकता माजवण्याचा आणि देशाला बदनाम करणाऱ्या ‘केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या निर्मात्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या बेशिस्त आणि कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, त्यांच्यावर लक्ष राहावे यासाठी त्यांच्या हातात ट्रेकर घड्याळ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र गेल्या तीन वर्षात अवघ्या 10...
मिटरशिवाय वीज वापरली; नोटीसाही धुडकावल्या ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ भागातील थकबाकीदाराना टोरंट पॉवरने आता तिसरी अंतिम नोटीस दिली आहे. यानंतर मात्र अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा...
१० दिवसात फक्त १० जणांनी घेतली कोरोना लस ठाणे : कोरोनाची नाकावाटे दिली जाणारी लस ठाणे महापालिकेला उपलब्ध झाली आहे. त्यानुसार २८ एप्रिल ते ८ मे पर्यंत या १०...
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेद्वारे मागील वर्षापासून शहरातील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याबाबत सूचनांसह भित्तीपत्रके पारित केली आहेत. मात्र अद्यापही काही व्यावसायिक संस्था महापालिकेच्या सूचनेचा अनादर करीत ओला...