एपीएमसी प्रशासनाचा मान्सून पूर्व कामांचा पाहणी दौरा नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील धोकादायक झालेल्या कांदा-बटाटा बाजाराच्या पुर्नबांधकामाचा जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत कांदा-बटाटा मार्केटमधील सार्वजनिक, सामूहिक जागेत, शेतमाल चढउतार धक्यावरील छत व कॅन्टीन व त्यालगतचा परिसराची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती, आवश्यक ती डागडूजी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती....
मुंबई
नवी मुंबई: मात्र यंदा मान्सून लांबल्याने वाशीतील एपीएमसी बाजारात सीताफळाच्या हंगामाला उशिर झाला आहे. बाजारात सीताफळाचे अवघ्या १५० पेट्या दाखल होत आहेत. फळ बाजारात जूनमध्ये सीताफळ दाखल होण्यास सुरुवात...
मुंबई: ग्राहकांना घर घेणे सोपे व्हावे, त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी २० एप्रिल २०२४ पासून करण्यात...
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद...
‘आंब्यांची राणी’ तब्बल पाच किलोची! मुंबई: आंब्याचा राजा म्हणून कोकणच्या हापूस आंब्याची ओळख आहे. पण अफगाणी प्रजातीचा आंबा तब्बल पाच किलोचा असून मध्य प्रदेशात याचे उत्पादन घेतले जाते. या...
जुहू चौपाटीजवळ समुद्रात सहाजण बुडाले मुंबई: अरबी समुद्रात घोंघावत असलेले बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप घेतलं आहे. समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. अशात जुहू चौपाटीजवळील समुद्रात सहाजण बुडाल्याची...