नवी मुंबई: श्रावणातील अधिक मास, त्यात मागणीपेक्षा पुरवठा कमी यामुळे बहुतांश भाज्यांनी शंभरी पार केली आहे. शाकाहार महाग झाल्याने गृहिणींचे किचन बजेटही पुरते कोलमडले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. ज्या भाज्या येत आहेत त्या पावसात भिजत असल्याने त्या खराब देखील...
मुंबई
राज ठाकरे यांचे प्रतिपादन मुंबई : रिल्स एक विलक्षण हत्यार आहे. हे तुमच्या हातात आहे. यातून महाराष्ट्राचं प्रबोधन झाले पाहिजे, कारण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मंगळवारी महाराष्ट्र...
* पालघरजवळ मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये पहाटेची घटना * आरपीएफ हवालदार ताब्यात मुंबई : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफच्या हवालदाराने गोळीबार केला. यामध्ये आरपीएफचे...
मुंबई: गेले दोन दिवस ठाणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात मुसळधार...
मुंबई: महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा गाजला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रोखून ठेवली होती. मात्र, आता नियुक्तीची...
* महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ * ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित मुंबई: राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ...