लोकलमधून पडून प्रवाशांच्या वाढत्या मृत्युमुळे प्रवासी संघटना संतप्त अंबरनाथ : लोकलमधील दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान एक ते दोन प्रवासी धावत्या लोकलमधून पडून मृत्यूला सामोरे जात आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व येते. प्रवासी वाहन क्षमता तत्काळ वाढविण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल फेर्या वाढविणे गरजेचे आहे. बदलापूर आणि टिटवाळा मार्गावर...
ठाणे
अंबरनाथ : यंदा काहीशा लांबलेल्या पावसामुळे अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण आटले आहे. पुढील आठ दिवस पाणी पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले...
निविदा लवकरच खुल्या होणार ठाणे : तीन कंपन्यांनी तांत्रिक निविदा सादर करत ठाण्यातील वर्तकनगर पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी उत्सुकताच दर्शविली आहे. त्यामुळे वर्तकनगर पोलीस वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास अखेर आता मार्गी...
बघ्यांच्या घोळक्यात माणुसकी हरवली वसई : भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर...
अल्पसंख्याक मतदारांनी विजयाचा मार्ग केला सुकर ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघातील भिवंडी पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात ८३ आणि ७६ बूथवर भारतीय जनता पक्षाला पाचशेपेक्षाही कमी मते मिळाली...
ठाणे : ठाणे शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन मुरलीधर शिंदे यांचे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 56 वर्षाचे होते. ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर...