भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची पहिली एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत ०-२ च्या फरकाने पिछाडी वर असलेला भारत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. या सामन्यात जर भारताला विजय प्राप्त झाला तर नक्कीच त्यांचा आत्मविश्वास वाढेल...
Tag: odi cricket
गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघानी ५० षटकात २८२ धावा करून ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. स्कोरबोर्डवर अशी दमदार धावसंख्या असूनही, भारतीय गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला...
२१ ते २४ डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलिया महिलांवर आठ गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात...