ठाणे: शुद्ध पर्यावरणीय वातावरणासाठी विशिष्ट सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांची मंत्रोच्चारात अग्नीमध्ये आहुती देण्याची ‘अग्निहोत्र’ ही प्रभावी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात आमदार संजय केळकर हे स्वतः नियमित ‘अग्निहोत्र’ आचरण करीत आहेत. शुक्रवारी अग्निहोत्र केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना...