एका ऐतिहासिक विजयात भारतीय महिलांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर ३९ वर्षांनंतर महिलांच्या कसोटीचे आयोजन करण्यात आले आणि योगायोगाने येथे खेळली गेलेली शेवटची...
Tag: india women vs australia women
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या ७.३ षटकात भारताच्या तीन विकेट्स घेतल्या आणि त्यांना ४०६ धावांवर बाद केले. महिलांच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही भारताची सर्वोच्च धावसंख्या होती. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज अॅनाबेल सदरलँड...
क्रीडा
मानधना, घोष, रॉड्रिग्स आणि शर्मा यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतली १५७ धावांची आघाडी
मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात १२१ धावांनी पिछाडीवर केली होती आणि त्यांच्या नऊ विकेट्स शिल्लक होत्या. स्मृती मानधना (४३ नाबाद) आणि स्नेह राणा...
३९ वर्षांनंतर महिलांचे कसोटी क्रिकेट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर परतले जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकींविरुद्ध गुरुवारी भिडले. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पाहुण्यांना मिळालेल्या...
क्रीडा
३९ वर्षांनंतर वानखेडे स्टेडियमवर होणार आंतरराष्ट्रीय महिला कसोटी सामना; डिसेंबर २१ ते २४ दरम्यान भारत वि. ऑस्ट्रेलिया
भारतीय महिला संघाला १० दिवसात दोन कसोटी सामने खेळायला मिळणे हे आपल्या देशातील महिला क्रिकेटसाठी आणि त्याचबरोबर जागतिक महिला क्रिकेटसाठी सकारात्मक चिन्ह आहे. नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील...