बुधवारी केवळ तीन धावांनी विजय मिळविल्यानंतर, शुक्रवारी भारत-अ महिलांना इंग्लंड-अ महिलांविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकण्याची संधी मिळेल. मिन्नू मणीच्या नेतृत्वाखालील भारत-अ संघाने पहिल्या टी-20 सामन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बॅट आणि चेंडूने एक प्रेरणादायी प्रदर्शन केले. जरी ते क्षेत्ररक्षण करताना काही संधी गमावून बसले असले तरी त्यांच्या फलंदाजी किंवा...
Tag: cricket
अभिमन्यू इसवरनचे शानदार अर्धशतक आणि आकाश दीप आणि शाहबाज अहमद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर बंगालने बुधवारी मध्य प्रदेशला 193 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. विजय हजारे ट्रॉफीच्या या सामन्यात...
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि इंग्लंड ‘अ’ यांच्यातील तीन सामन्यांची महिला टी-20 मालिका खेळण्यात येणार आहे. 29 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबर रोजी दोन्ही संघ सामने खेळतील....
मुंबई गल्ली क्रिकेटसाठी सुप्रसिद्ध आहे. या गल्ली क्रिकेटपासून प्रेरणा घेऊन सीसीएस एलएलपी ने २७ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) सुरू करण्याची घोषणा केली. भारताचे...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय नोंदवले आहेत. फलंदाजांनी धावा जमवल्या असून गोलंदाजांनी चांगला बचाव केला आहे. पहिल्यांदाच टीम इंडियाचे...
२५ नोव्हेंबर रोजी, विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गट इ संघ गोवा आणि तामिळनाडू एकमेकांशी भिडले. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू संघ आयपीएल सितार्यांनी भरले आहेत....