बराकपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे 2024) पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी टीएमसी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, सीएए, राम मंदिर आणि आरक्षणाबाबत राज्यातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या. आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, “आपला महान भारत देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हाती...
देश-विदेश
जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या १० गॅरंटी नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत. यासोबतच जनतेने आम आदमी...
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल रायबरेली: रायबरेलीतून कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (१२ मे) येथील जनतेला केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि...
सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधी याचिका फेटाळल्या नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर झालेल्या सविस्तर सुनावणीनंतर आज अखेर सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम-व्हीव्हीपॅटविरोधात दाखल...
ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या मुर्शीदाबाद : लोकसभा निवडणुकीचे मतदान आजपासून सुरू झाले आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये तीन मतदारसंघासाठी मतदान झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी...
भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज नवी दिल्ली: एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून काढत असताना दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची...