भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय नोंदवले आहेत. फलंदाजांनी धावा जमवल्या असून गोलंदाजांनी चांगला बचाव केला आहे. पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवने चांगले नेतृत्व कौशल्य दाखवले आहे. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर २८ नोव्हेंबर रोजी खेळल्या जाणार्या तिसर्या...
क्रीडा
मितेश पटेल, विष्णू सोलंकी आणि अभिमन्यू सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर, बडोद्याने सोमवारी नागालँडसमोर ३०० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि १४० धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ई...
२५ नोव्हेंबर रोजी, विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गट इ संघ गोवा आणि तामिळनाडू एकमेकांशी भिडले. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू संघ आयपीएल सितार्यांनी भरले आहेत....
विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये प्रशंसनीय कामगिरी केल्यानंतर, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या मालिकेतली दुसरी टी-२०, २६ नोव्हेंबर रोजी ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरममध्ये खेळेल. संघ भारत:...
२० नोव्हेंबर रोजी, क्रिकेट एक्स्प्लेन्ड अॅकॅडमीने डोंबिवलीतील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये आपल्या नवीन सुविधेचे उद्घाटन केले. भारताचे माजी क्रिकेटपटू विनायक माने आणि रेल्वेचे माजी क्रिकेटपटू राजू हातखमकर यांनी त्यांच्या उपस्थितीने...
ठाण्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियम हे विजय हजारे ट्रॉफी २०२३ आयोजित करणाऱ्या नऊ ठिकाणांपैकी एक आहे. रणजी ट्रॉफी मधील ३६ संघ या रोमांचक देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत....