राज्यात ७६ टक्के पेरण्या पूर्ण मुंबई: राज्यभरात आतापर्यंत पावसाने चांगली साथ दिली असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरीपाच्या पेरण्यांना वेग आला असून राज्यात 76 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अमरावती विभागात राज्यातील सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. लातूर, संभाजीनगर पट्ट्यात 80 टक्क्यांपेक्षा अधिक खरीप पेरण्या झाल्या आहेत. कृषी विभागानं...
महाराष्ट्र
सावंतवाडी : आजगाव येथील डीएड कॉलेजजवळच्या वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मुसळधार पाऊस...
शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान मुंबई: ‘राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो’, हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. या वाक्याला साजेशी उदाहरणे मागच्या काही काळात राजकारणात घडलेली आहेत,...
* आमदार संजय केळकर यांच्या तक्रारीची दखल * मंत्री संजय शिरसाट यांचे कारवाईचे निर्देश मुंबई: लाड-पागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी...
खासदार म्हस्के यांची चेअरमन कॅप्टन जगमोहन यांच्याशी चर्चा मुंबई: माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्यानंतर बुधवार, १६ जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉकचे चेअरमन...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड...