महायुतीचा निर्णय कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना कसा पटवून द्यायचा असा प्रश्न शिवसेना-भाजपा नेत्यांना पडला आहे. उभय पक्षांतील खदखद आता बाहेर पडू लागली असून ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलणारे नेते त्यांचा हवाला देऊन बातम्या प्रसिद्ध झाल्या तरी खुलासा करण्याचे कष्ट घेताना दिसत नाही. कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागल्यामुळे मधल्या फळीतील नेते कुंपणावर बसणे...
अग्रलेख
महापालिका निवडणुकीत महायुती झाली असली तरी जागावाटप करताना स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेणे केव्हाही इष्ट ठरते. शिवसेना-भाजपाने त्यादृष्टीने जिंकलेला विद्यमान प्रभाग त्या-त्या पक्षाकडे ठेवण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे त्यास...
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढले आहे. जे इच्छुक आहेत त्यांच्यात विशेष उत्साह संचारला आहे. उमेदवारी मिळवण्यापासून निवडून आल्यावर काय कामे करणार याबाबत प्रचाराचे ठोकताळे...
बहुचर्चित आणि अति-प्रलंबित महापालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय अवकाशातील अधांतरीतपणाला निश्चिती येणार आहे. महायुतीचे काय होणार, महाआघाडीत काँग्रेस राहणार काय, भाजपा असो की अन्य कोणताही प्रस्थापित...
मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणारे ठाणे महापालिका प्रशासन आणि ही महापालिका चालवणारे लोकप्रतिनिधी ही यंत्रणा एखाद्या जलवाहिनीची दुरुस्ती निघताच कशी उघड्यावर पडते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे....
मेंटल हॉस्पिटल परिसरात नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाकरिता वृक्षतोड होत असल्याची तक्रार करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांनी आंदोलन केले. पर्यावरणाची चिंता वाटल्याबद्दल या पक्षाच्या नेत्यांचे स्वागतच करायला हवे. राजकीय पक्ष...