गुन्हेगारीचे वाढते प्रकार पाहिले की सर्वसामान्यपणे दोन प्रतिक्रिया व्यक्त होतात. त्यापैकी एक संतापाची असते आणि दुसरी कायद्यातील त्रुटींची आणि त्याहीपेक्षा त्याच्या ढिसाळ अंमलबजावणीबद्दल. कायदे कठोर असायला हवेत आणि न्यायदानात...
अग्रलेख
पाणीपुरवठा आणि परिवहन विभाग कायमच ठाणे महापालिकेसाठी डोकेदुखीचे विषय बनले आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्यामुळे परिवहन सेवा डबघाईस आली आहे. ती बंद करण्याचा वा बेस्टसारख्या संस्थेस...
धोकादायक इमारतींमध्ये शाळा चालवून मुलांच्या जीवाशी खेळण्याचे समर्थन होऊ शकणार नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय योग्यच आहे. यामुळे काही शाळा नव्याने बांधण्याचे प्रस्ताव पुढे येतील....
वारंवार निर्माण होणारे अडथळे आणि गोंधळाचे वातावरण यामुळे लोकसभेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो. अलिकडे तसा अनुभव पुनश्च आला आणि आक्रमक विरोधी पक्षांनी मणिपूर प्रकरणात पंतप्रधानांनी निवेदन करावे या...
सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर तसे करणार्याची आरती करायची असते काय, असा रोखठोक सवाल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या ‘बुलडोझर बाबा’ या...
सरसंघचालक म्हणाले ते खरेच आहे. देशात वाईट गोष्टींची जितकी चर्चा होते तितकी चांगल्या गोष्टींची होत नाही, असे मत श्री. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निरीक्षणाला बहुसंख्य समाज...