गावदेवी मंडई अग्नीकांडानंतर प्रशासन जागे ठाणे: गावदेवी भाजी मंडईतील अग्निकांडात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि प्रभाग समितीमधील आरक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर अग्निशमन विभागातील त्रुटी उघड्या पडल्या. या घटनेनंतर प्रशासन जागे झाले...
ठाणे
अस्वच्छ पाणपोईमुळे येऊरवासींचे आरोग्य धोक्यात ठाणे : साडेपाच हजार कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महापालिकेच्या हद्दीतील येऊर भागात बुरशी लागलेली टाकी आणि अस्वच्छ पाणपोई यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य...
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे...
* भिवंडी महापालिकेत भ्रष्टाचाराचे जाळे * अनेक अधिकारी एसीबीच्या रडारवर भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आपले लक्ष केंद्रित केले असून त्यांनी आपली...
मुंबई: जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल पंधरा दिवस रखडलेल्या मॉन्सूनने पुन्हा वेग घेतला असून, मागच्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांत मॉन्सूनने प्रगती केली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य अरबी...
“पारदर्शकता असेल तर हिशेब देण्यास अडचण नसावी” – आ. संजय केळकर ठाणे : अमृत १.० आणि अमृत २.० योजनांअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असतानाही ठाणेकरांना नियमित...