खा. राजन विचारे यांची मागणी भाईंदर: क्लस्टर योजना राबवताना मिराभाईंदर शहरातील गावठाण भाग, समुद्र किनारपट्टीवर असलेले मच्छीमारांचे कोळीवाडे, शेतकऱ्यांची घरे आणि गावे यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. मच्छीमार आणि शेतकऱ्यांची घरे आणि गांवे यांना क्लस्टरमधून पूर्णपणे वगळण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदरचे...
जिल्हा
मुंबई: नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी...
वन विभागाची कारवाई ठाणे: पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने महापालिकेच्या साहाय्याने कळवा येथील घोलाई नगर येथील डोंगरावर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या ५०० झोपड्यांवर बुलडोझर फिरवला. कळवा पूर्व...
ठाणे : कासारवडवली, कळवा आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील तिघा गुंडांवर ठाणे पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या तिघांची रवानगी पुढील एक वर्षासाठी पुण्याच्या...
* ३५० जनरल खाटा, ४० आयसीयू, १५ डायलिसिसची सुविधा ठाणे : “अतिदक्षता विभाग, रक्तपेढी अपघात, महिला बाल, प्रसूतीकक्ष, अद्ययावत तयार करण्यात येत असून, नेत्र, आयुष, किचन, सिटीस्कॅन, शवागार आदी...
ठाणे : अपघातात मृत्यू झालेल्या ठाण्यातील पोलीस शिपायाच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे विम्याचे एक रुपये मिळाले आहेत. घनश्याम गायकवाड असे मृत झालेल्या पोलीस शिपायाचे नाव असून ते नौपाडा पोलीस...