शासनाच्या खारपट्टी विभागाचे दुर्लक्ष, शेतीला नापिकीचा धोका भिवंडी: तालुक्यातील जुनांदुर्खी गावालगत खाडीपात्राचे बांध फुटल्याने भरतीच्या वेळी खाडी पात्रातील पाणी थेट शेतकऱ्यांच्या जमिनीत शिरले आहे. मागील वर्षभरापासून गावातील शेती पाण्याखाली जात असल्याने शेतीला नापिकाचा धोका झाला असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. भिवंडीच्या पश्चिमेकडून वाहणारी वसई...
ठाणे
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ३ च्या सेवा रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान अचानक पावसामुळे कोसळली. सुदैवाने याप्रसंगी वाहन...
सहा ठिकाणी झाडे कोसळली ठाणे: केवळ रात्री आणि पहाटे कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी मात्र दुपारीच दमदार हजेरी लावली. अवघे दोन तास पडलेल्या पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. या अवधीत...
सर्वाधिक शस्त्रक्रिया सिझरच्या ठाणे : जिल्हा शासकीय अर्थात सिव्हिल रुग्णालयात दररोज येणा-या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल ३५०० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तर सर्वांनाच...
जिल्ह्यातील २३ शाळा बंद ठाणे : ठाणे जिल्ह्यात २४ अनधिकृत माध्यमिक शाळांपैकी २० शाळा या दिवा आणि मुंब्रा भागात आहेत. जिल्हा परिषदेने कारवाई केल्यानंतर २३ शाळा बंद करण्यात आल्या...
आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अधिकारी-ठेकेदारांवर आरोप ठाणे : अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हात की सफाई करायची आहे, त्यामुळेच ठाण्याचे वाटोळे झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद...