विशेष प्रतिनिधी/ठाणे राजधानी दिल्लीत नव्या सरकारच्या स्थापनेची लगबग सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘हॅटट्रिक’ साधण्यात यशस्वी झाले तर कल्याणचे हॅटट्रिक साधणारे महायुतीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. ठाणे जिल्ह्याला कपिल पाटील यांच्या रूपाने केंद्रातील राज्यमंत्रीपद मिळाले होते. भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (महा आघाडी) सुरेश उर्फ...
ठाणे
ऐरोली काटई नाका प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार ठाणे: एमएमआरडीएच्या टीमने काल ऐरोली-काटई नाका प्रकल्पाच्या पहिल्या भागातील शेवटच्या पीएससी आय गर्डरच्या उभारणीसह या भागातील सर्व गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण केले. ठाणे...