नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे. दिल्लीत...
ठाणे
ठाणे : मुंबई रेल्वे विकास महामंडळातील एमयूटीपी तीन प्रकल्पाच्या अंतर्गत नवीन पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा ‘वावरले’ हा बोगदा खोदण्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या...
ठाणे : ‘महावितरण’च्या कल्याण परिमंडळात नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी’करण्याचा ‘पराक्रम’ करण्यात झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १३६९ जोडण्या देण्यात आल्या. ‘महावितरण’चा वर्धापन दिन कल्याण परिमंडळात गुरुवारी (०६ जून)...
विशेष प्रतिनिधी/ठाणे राजधानी दिल्लीत नव्या सरकारच्या स्थापनेची लगबग सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘हॅटट्रिक’ साधण्यात यशस्वी झाले तर कल्याणचे हॅटट्रिक साधणारे महायुतीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी...
ऐरोली काटई नाका प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार ठाणे: एमएमआरडीएच्या टीमने काल ऐरोली-काटई नाका प्रकल्पाच्या पहिल्या भागातील शेवटच्या पीएससी आय गर्डरच्या उभारणीसह या भागातील सर्व गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण केले. ठाणे...