भाईंदर: मीरा-भाईंदर आणि वसई-विरार हे प्रदेश दहिसर-उल्हास नदी आणि खाडीने विभागलेले आहेत, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील थेट संपर्क मर्यादित होतो. वाढत्या शहरीकरणाला प्रतिसाद म्हणून, शासन या दोन्ही शहरांना जोडण्याची योजना...
ठाणे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी मुंबई: राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व...
ठाणे: सोमैया कॅम्पस, विद्याविहार येथे ७ ते ८ मार्च २०२६ दरम्यान आयोजित के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या स्पर्धेत...
* प्रस्तावाला गती मिळणार * माजी नगराध्यक्ष राम पातकर यांची माहिती बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्याच्या कामाला गती मिळाली असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली...
रोहित पोळची एकाकी लढत ठाणे: मुंबई पोलीस संघाच्या रोहित पोळ याच्या ९४ धावांच्या तडाखेबंद फलंदाजीचा नमुना सेंट्रल मैदानाने अनुभवला. त्याची ही लढत मात्र एकाकी ठरली आणि चौघुले स्पोर्ट्स क्लबने...
खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून अर्थसंकल्पीय भाषणात कौतुक नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. विकासाची गंगा आज देशात वाहत असून शिवसेना मुख्य...