ठाणे : येऊरच्या जंगलात गुरुवारी मध्यरात्री भडकलेली आग फोफावतच जात असल्याचे निदर्शनास येताच स्थानिक तरुणांनी त्वरेने उपाय केल्यामुळे ती आटोक्यात आल्याचा प्रसंग झाला. कडक उन्हाळ्यात येऊरच्या जंगलात कधीकधी आग लागते. काहीवेळी ती लगेच शमते तर काहीवेळेस ती भडकते. मध्यरात्रीनंतर आग लागल्याचे ‘जीवो हम् चॅरीटी’ संस्थेचे ज्ञानेश्वर शिरसाठ, तेजस बांगारे,...
आ. प्रताप सरनाईकांचा उपनिबंधकांना इशारा भाईंदर: खासगी इसमांद्वारे उपनिबंधक कार्यालयाचा कारभार हाकणाऱ्या उपनिबंधक सतीश देवकाते यांच्या कार्यालयात अचानक आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी भेट दिली. अवघे...
उल्हासनगर: प्रॉपर्टीच्या वादातून सकाळच्या सुमारास मनविर मरोठीया ह्या इसमाची हत्या त्याच्या पुतण्यासह तीन जणांनी केली होती. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तीन हल्लेखोरांना...
ऐरोली काटई नाका प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार ठाणे: एमएमआरडीएच्या टीमने काल ऐरोली-काटई नाका प्रकल्पाच्या पहिल्या भागातील शेवटच्या पीएससी आय गर्डरच्या उभारणीसह या भागातील सर्व गर्डरचे लॉन्चिंग पूर्ण केले. ठाणे...
ठाण्यातील तिघांचा समावेश मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा ठाणे: ठाण्याचे हेमंत जाधव, संदीप मोकाशी आणि धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील संतोष दगडे असा चार जणांचा चमू उद्या 1 एप्रिलपासून माउंट एव्हरेस्ट...
भिवंडी: शहरातील दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ओमकार...