मुंबई : राज्यात लवकरच आता डीए़ड अभ्यासक्रम कालबाह्य होणार असून डीए़ड महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे. शैक्षणिक धोरणांनुसार हे बदल होणार आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘डीएड’चा कोर्स करून अनेकजण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. आता, राज्यातील डीए़ड कॉलेज बंद होणार असल्याची चर्चा आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता डीएड...
जून महिन्यात मिळणार अतिरिक्त १८५ द.ल.लि. पाणी भाईंदर: मार्च अखेरपर्यंत सुर्या प्रकल्पातील १८५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहे. वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण न झाल्याने ते...
भाईंदर: मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये २०१९ सालापासून अवैध अग्निशस्त्र बाळगणे व विक्री प्रकरणी ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया गेल्या चार वर्षांत करण्यात आल्या असून या...
मालमत्ता कराची बोहनी झाली! आनंद कांबळे/ठाणे : मालमत्ता कराची मागील आर्थिक वर्षात विक्रमी वसुली केल्यानंतर नवीन आर्थिक वर्षात पहिल्या अवघ्या तीन दिवसांत ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सहा कोटींचा मालमत्ता कर...
कळवा रुग्णालयात महिन्याकाठी १० ते १२ रूग्ण भालचंद्र देव/ठाणे : सतत रहदारीत राहिल्यास ‘टिनिटस’ हा कानाचा आजार होण्याची दाट शक्यता असते, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि संशोधकांनी काढला आहे....
मंदिरात संविधानाची प्रत ठेवणार ठाणे: छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्या एका पोस्टनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर काळाराम मंदिर प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते...