भिवंडी कल्याण, अंबरनाथ आदी क्षेत्राला होणार फायदा मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील भिवंडी, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि कल्याण विकास क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी आता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. तसेच दंडात्मक शुल्कावर पाच टक्के सवलत देण्याचाही निर्णय घेण्यात आला...
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल ठाणे : नवीन सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण पाचपटीने वाढले असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप शिंदे-फडणवीस...
महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज मुंबई: देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेट...
ठाणे : दरवाजात उभे राहिल्याने एका प्रवाशाला दिवा स्थानकात १० ते १२ प्रवाशांनी रेल्वेगाडीतून खाली खेचून फलाटावर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे चार ते पाच...
* ८,५८० नळजोडण्या तोडल्या * गतवर्षीपेक्षा १४ कोटी अधिक पाणीपट्टी वसूल ठाणे : पाणीपट्टी थकवणाऱ्या थकबाकीदारांवर पाणी पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल १४ कोटींची...
कर्जातही 488 कोटींची वाढ ठाणे : ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठेवीत 407 कोटींची लक्षणीय वाढ होत असताना, कर्जात 488 कोटींचीही वाढ होत आहे. या वर्षीचा बँकेचा ढोबळ नफा रुपये...