“श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स” ची स्थापना 2004 मध्ये कळवा, ठाणे येथे सुनील परशुराम यादव यांनी छोटीशी सुरुवात करून 17 वर्षाचा वारसा जपला आहे.त्यांनी 6,84,000 SQ.FT पेक्षा जास्त काम पूर्ण...
विशेष
सध्या कॅमेरा हा माणसाचा जिवाभावाचा मित्र मानला जातो. आजकाल घराघरांत छायाचित्रणाची आवड असणारे लोक पाहायला मिळतात. काहीजण मोबाइलवर छायाचित्रण करतात, तर काहीजण वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. अनेकदा पर्यटनाला...
उन्हाळ्याची सुट्टी आता ठाण्यात करा मजेशीर ! या उन्हाळ्यात ठाण्यातील या वॉटरपार्कला नक्की भेट द्या उन्हाळा सुरू झाल्यावर सुट्टीत मुले फिरण्याचा खूप हट्ट करतात. अशा वेळी ठाण्यात जवळच चांगल्या...
अध्यात्म म्हणलं, की काहीतरी गूढ, गंभीर, गहन, अनाकलनीय असं वाटतं. कळायला कठीण आणि आचरणात आणायला अवघड. पण वयाची साठी उलटली, संतमंडळींच्या आध्यत्मिक पुस्तकांचं वाचन सुरु केलं, त्यातलं तत्वज्ञान कळावं,...
‘’लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, जसा वळवावा तसा वळतो’’ म्हणूनच त्यास उत्तम आकार देऊन त्याचे जीवन समृद्ध करण्याचे पालक व गुरूंचे काम असते. आई-वडील त्या मुलावर उत्तमोत्तम संस्कार करतात,...
रुग्णांच्या दंत तपासणीमध्ये एक गोष्ट नेहमीच आढळून येते आणि ती म्हणजे, अयोग्य रीतीने दातांची झालेली वाढ व त्यामुळे बिघडलेली दातांची ठेवण. वेडेवाकडे दात ही समस्या खूपच सर्वसामान्य झाली असून...