मतदारांची मानसिकता निर्णायक ठरू शकते हे प्रत्येक निवडणुकीत जेव्हा काही धक्कादायक निकाल लागतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते. तोपर्यंत उमेदवार ठरवण्यापासून प्रचाराची व्यूहरचना आखण्यापर्यंत मतदारांना गृहीत धरले जात असते हा सर्वसामान्य...
पॅाईंट ब्लॅंक
लोकशाहीचे तथाकथित रक्षणकर्ते, अर्थात आपल्या महन्मंगल देशाचे राज्यकर्ते त्यांचा राजकीय प्रवास खोटे बोलून सुरु करतात, असे उद्गार दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. त्यांचे हे विधान आजही जेव्हा-जेव्हा...
थंडीचे दिवस आता कुठे संपत असताना तापमान अचानक वाढले आहे. हवामानातील बदलामुळे अवघे विश्व संत्रस्त असताना आणि त्यामुळे उडालेल्या हाहाकारास सामोरे कसे जायचे याचा विचार करीत असताना मानवनिर्मित संकटे...
राम मंदिराचे उद्घाटन आणि पाठोपाठ ज्ञानव्यापी मंदिरात पुजेला मिळालेली परवानगी, यांमुळे संपूर्ण देशात श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माची लाट उसळली आहे. हिंदू-बहुल देशात असे होणे स्वाभाविक होते. त्यामागचे राजकीय रंग...
ठाण्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत, असे वाटण्यामागे गेल्या आठवड्यात तीन घटना अशा घडल्या की ज्यांना मी केवळ साक्षीदार नव्हतो तर या सुखद घडामोडींमध्ये मला सहभागी होण्याची संधीही मिळाली...
प्राचिन काळापासून आपल्या देशात व्यक्तीपूजा होत आली आहे. तो जणू आपल्या जनुकीय साखळी (डीएनए) अविभाज्य भाग बनला आहे. अर्थात अशी व्यक्ती पूजनीय असेल तर या अंगभूत सवयीकडे आपण अनुकरणाच्या...